प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या या नाटकात मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे हे नाटक. आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा तसेच मानवी नात्यांचं सुंदर वर्णन, बाईचं मन समजावून घेत हे नाटक पुढे जाते.
प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या या नाटकात मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे हे नाटक. आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा तसेच मानवी नात्यांचं सुंदर वर्णन, बाईचं मन समजावून घेत हे नाटक पुढे जाते.